Pm kisan Yojana शेतकऱ्यांची माहिती ठिकाणांची माहिती बाजारभावाची माहिती बाजाराची माहिती शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कर्ज शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजना या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला हा एक डिजिटल आणि दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना जोडण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान सन्माननीय योजनेचे जिल्हा भारतीय देऊन जोडण्याचं काम सुरू करण्यात आलेले पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसानचे सर्व लाभार्थी या अग्रेसर अंतर्गत शेतकऱ्याची जिद्द मेने आधार कार्ड यांच प्रमाणीकरण केलं जाणारे ते एकमेकाला जोडले जाणार आहेत त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की शेतकऱ्यांची नोंदणी स्वतः सुरू झाले होते आणि आता सी एससी केला 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून घ्यावी असा आव्हानाचा प्रशासनाच्या माध्यमातून केलं जातंय प्रत्येक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी काढण्यासाठी आवाहन केलं जात आहे काढण्यासाठी फक्त शेतकऱ्यांना सर्वे नंबर त्याचे खाते नंबर आणि आधार कार्ड मोबाईल नंबर कुठल्याही प्रकारची कागदपत्र मागितली जात नाही ऑनलाईन पद्धतीने सर्वे नंबर खाते नंबर ची माहिती करून ती माहिती भरली जाते आपण आपला फार्मर आयडी बनवू शकता मित्रांनो 31 मार्च
नमो शेतकरी महासंघ निधी योजना वाढीचे अपेक्षा
9000 रुपये देण्याची घोषणा केली होती या घोषणामुळे शेतकऱ्यांना केंद्राच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या सहा हजार रुपयांसह एकूण 15000 रुपये वार्षिक मिळण्याची आशा होती तसेच विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्या सुद्धा भाजपनेही राज्य सरकारच्या या योजनेत वाढीच्या आश्वासन दिले होते परंतु अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही ठोस तरतूद किंवा घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्या ंकरच्या काळात आपण त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली 12000 आपण शेतकऱ्याला देतो आणि आता लवकरच 12,000 नाहीतर 15 हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलाय
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना या रकमेत वाढ होईल आणि अर्थसंकल्पात याला अधिकृत स्वरूप मिळेल अशीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000 रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ही योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत देण्याचा उद्देश आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांना या रकमेत वाढ होईल आणि अर्थसंकल्पात याला अधिकृत स्वरूप मिळेल अशी शेतकऱ्यांचा असा दावा आहे की सरकारने निवडणूक पूर्व आश्वासनांना अर्ज संकल्पना दिली नाही ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहेत आता ही वाढ प्रत्यक्षात कधी लागू होईल याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी कायम आहे या सोबतच नमो शेतकरी
6 हप्ता सरकारचा मोठा निर्णय
- हप्ता क्रमांक
- पहिला हप्ता
- दुसरा हप्ता
- तिसरा हप्ता
कालावधी मे एप्रिल ते जुलै
- ऑगस्ट ते नोव्हेंबर
- मार्च ते एप्रिल
हे शेतकरी अपात्र ठरू शकतातः
ज्यांचे नाव शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये नाही.
शासनाच्या इतर योजनांतून मोठे अनुदान मिळालेले शेतकरी.